• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणेंचे शिवसेनेवर धारदार टीकास्त्र…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 16, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका, शिवसेना अपयश आले की म्हणायला सुरुवात करतात.

अडीच वर्ष मुंबई तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व आठवलं नाही. हिंदुत्ववादी पक्षासोबत राहिलो तर पक्ष फुटेल असे शरद पवार म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे एक शब्द देऊन तोच कायम ठेवत होते . १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी काय करु शकतो हे दाखवून दिले आहे. मी कुणाच्याही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहणार नाही, असे बाळासाहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगीतले, असे नारायण राणे म्हणाले.
भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेमधून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर मोदींची कृपा आहे. त्यांचे ८च्या पुढे खासदार जात नव्हते. आमदारही १५ च्या पुढे जात नव्हते. आता असलेले ५६ ते देखील पडतील, असे नारायण राणेंचे तीक्ष्ण शाब्दिक बाण होते.

निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत आल्यास ५० हजारांची मदत करू असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यातील ५ हजार रुपये तरी दिलेत का, असा सवाल राणे यांनी केला. मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेमुळे वसई,विरार कदे गेला असा आरोप राणेंनी केला. मुंबईत एका मातोश्रीच्या दोन मातोश्री झाल्या अस देखील नारायण राण म्हटले आहे.

Tags: उध्दव ठाकरेनारायण राणेमुख्यमंत्रीमुंबई
Previous Post

“आता खिशाला परवडणाऱ्या सुट्टीचा आनंद घ्या या ठिकाणी…

Next Post

“मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांनी दिला मदतीचा हात”

Next Post

"मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांनी दिला मदतीचा हात"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!