• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी… बघा आजचा भाव…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 20, 2022
in कृषी, महाराष्ट्र
0
Spread the love

येवला राजमुद्रा दर्पण | कांद्याने शेतकरयांना रडवले आहे. यंदा कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाला आहे. निफाडच्या विंचूरमध्ये कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरश: रडवले आहे. विंचूर उपबाजारमध्ये झालेल्या लिलावात शेतकऱ्यांना कांद्यामध्ये कवडीमोल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीच्या रिंगणात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या लहान कांद्याला 51 रुपये क्विंटल म्हणजेच किलोमागे फक्त 5 पैशांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपला कांदा पुन्हा घरी आणला. उत्पादन खर्च दूरच राहिला. वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

येवला तालुक्यातील देशमाने येथील सुशील दुगड या शेतकऱ्याने लहान कांदा अर्थात गोल्टी कांदा विक्रीसाठी विंचूर येथील उपबाजार आवारात आणला. मात्र, काद्याला मिळणारा भाव पाहून त्यांना धक्काच बसला. नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याला कमी दर मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च तर सोडाच वाहतूक खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात सध्या कांद्याने पाणी आणले आहे.

लहान कांद्याल केवळ 51 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, या कवडीमोल दरात कांदा विक्री करणे परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपला कांदा परत घरी नेला. 5 पैशाचा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags: कांदानाशिकमहागाईयेवलाशेतकरी
Previous Post

कंगणाच्या घरी ब्लॅक मर्सिडीजची एन्ट्री : नक्की बघा….

Next Post

जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू…..

Next Post

जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!