• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांद्याला भावच नाही – शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2022
in कृषी, जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | वाकोद‎ शेतकरी खरीपूर्व मशागतीसाठी सुसज्ज झाले असून जोरदार कामाला लागले आहे. परंतु कांद्याचा भाव इतका घसरला आहे की मिळालेल्या उत्पन्नातून ‎उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे‎ खरीप पिकांसाठी आर्थिक नियोजन‎ कसे कराववे, या चिंतेत शेतकरी‎ सापडले आहे. त्यामुळे कांद्याचे दर ‎ ‎ वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करत‎ आहेत.‎

वाकोद येथील राजू शिरसाठ यांनी ‎ ‎ कांदा लागवड केली. त्यांना ‎ ‎ जवळपास ५० क्विंटल कांद्याचे‎ उत्पन्न मिळाले. परंतु, कांद्याचे भाव ‎घसरल्यामुळे कांदा घ्यायला कोणीही तयार होत नाही. तर वाढत्या उष्णतेमुळे ‎ ‎ खराब व सडलेला निम्मे कांदा फेकावा लागला आहे. कांद्याच्या लागवडीसाठी त्यांना एकूण 60 हजार रुपये इतका खर्च आला होता. परंत, परंतु 60 हजाराच काय, खर्चाचे निम्मे उत्पन्न सुद्धा मिळालेला नाही. तर हा खर्च भागवताना शेतकरी कर्जबाजारी‎ झाला आहे. आगामी खरिपाचे‎ नियोजन कसे करावे, ही समस्या‎ आता शेतकऱ्यांपुढे उभी राहिली‎ आहे.सध्या कांदा हाच एकमेव‎ ‎ ‎आर्थिक स्रोत देणारा घटक‎ असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.‎ घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची‎ चिंता वाढली आहे. ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

हजार रुपये बाजार भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु व्यापारी हजार रुपये क्विंटल सुद्धा कांदा घेण्यास तयार नाही.

Tags: कांदाजळगावबाजारभावशेतकरी
Previous Post

पाळधी विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुक….

Next Post

धक्कादायक ! हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणे जीवावर बेतले…

Next Post

धक्कादायक ! हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणे जीवावर बेतले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!