• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी! सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर नक्की वाचा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2022
in जळगाव
0
Spread the love

भारत राजमुद्रा दर्पण | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्र्यांनी संसदेत एक एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे रेल्वेत जवळपास दीड लाख पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. रेल्वे वेळोवेळी विभागानुसार भरती प्रक्रिया राबवत असते, असे ते म्हणाले.

भारतीय रेल्वेमध्ये 1.49 लाख एंट्री लेव्हलची पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वे विभागात 19183 पदे रिकामी आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न विचारला होता. यावर वैष्णव यांनी 149688 पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या महत्वाच्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेनंतर दक्षिण मध्य विभागात सर्वाधिक 17,022 पदे रिक्त आहेत. पश्चिम विभागात 15,377 तर पश्चिम मध्य विभागात 11,101 पदे रिक्त आहेत. पूर्व विभागात 9,774 प्रारंभिक स्तराची पदे रिक्त आहेत. ऑपरेशनल आवश्यकतांनुसार नियुक्ती मागणी पत्रांसह पदे भरली जातात. सी आणि डी श्रेणीची पदे खुल्या निवडीद्वारे रेल्वे भरती मंडळ आणि रेल्वे विभागीय रेल्वेच्या भर्ती सेलद्वारे भरली जातात.

Tags: नोकर भरतीनोकरीभारतमहाराष्ट्ररेल्वे पदभरती
Previous Post

आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे निवेदन….

Next Post

धक्कादायक! 18 वर्षीय शूटरचा शाळेत गोळीबार…

Next Post

धक्कादायक! 18 वर्षीय शूटरचा शाळेत गोळीबार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!