• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच, दुसरीकडे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. 2 जूनला विधान परिषद निवडणूक. सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 9जुन ही अंतिम मुदत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या या दहा जागांसाठी 20 जून ला मतदान होणार आहे.राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 20 जून रोजी या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यसभेनंतर अवघ्या 10 दिवसांत राज्य विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपचे प्रवीण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील टर्म संपतेय. त्यांच्याच जागांवर निवडणुकीचे नियोजन केलेले आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपाच्या आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला फक्त चारच जागा निवडून येतील असे दिसत आहे.

याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 जागा आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला आणखी एका जागेसाठी म्हणजेच 10व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये मोठी शर्यत असणार आहे.

Tags: भाजपमहा विकास आघाडीमहाराष्ट्रमुंबईराज्यसभाविधान परिषद
Previous Post

खळबळजनक! शिवसेनेच्या मंत्र्यावर ईडीची छापेमारी…

Next Post

राज्य सरकारची २.४४ लाख इतकी पदे रिक्त; भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात नाही…

Next Post

राज्य सरकारची २.४४ लाख इतकी पदे रिक्त; भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात नाही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!