• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परशुराम घाटाला आजपासून सुरुवात; रुंदीकरणाचे काम 65 टक्के पूर्ण…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

रत्नागिरी राजमुद्रा दर्पण | मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातली वाहतूक आजपासून नियमित सुरू झाली असून, घाटातील महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी वाहतूक महिनाभरापासू दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवून एकूण रुंदीकरण यापैकी तब्बल 65 टक्के रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कंत्राटदार कंपन्यांची मुदतवाढीची मागणी महामार्ग विभागाने नाकारली असून, आजपासून परशुराम घाट नियमित सुरु होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पशुराम घाटातून वाहतूक नियमित सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ही वाहतूक आजपासून नियमित करण्यात आली आहे. कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या वाहतुकीतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.गेल्यावर्षी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये एका घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. यावर्षीचा पावसाळा आता जवळ आला आहे. पावसाळ्यात घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी आतापासूनच जलद गतीने घाटाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भूस्खलन होऊ नये आणि चौपदरीकरणासाठी सुरू असलेले रुंदीकरण गतीने व्हावे, यासाठी काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांची आणि वाहतुकीसाठीची लाईफ-लाईन आहे. अनेक वर्ष चौपदरीकरणाचे काम सुरु होते. , आता खऱ्या अर्थाने कामाला गती मिळत आहे. कोकणवासीयांनी आपल्या मनाशी बाळगलेले स्वप्न केव्हा सत्यात येणार याची उत्सुकता होती, रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम ते आरवली या 34 कि.मी. रस्त्यापैकी 20 कि.मी. रस्ता अपूर्ण आहे. परंतु या टप्प्यात काम वेगाने सुरु आहे. सिंधुदुर्ग मधील बहुतांशी काम समाधानकारक आहे.

Tags: कोकणनागरिकपरशुराम घाटमुंबई-गोवा महामार्गरुंदीकरण.वाहतूक
Previous Post

“तुम्ही घरी जा आणि स्वयंपाक करा!अशा शब्दात सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटील यांची टीका” बघा आणखी काय म्हणाले….

Next Post

आम्ही असेल नाही! अजित पवार यांचा केंद्र सरकारला टोला….

Next Post

आम्ही असेल नाही! अजित पवार यांचा केंद्र सरकारला टोला....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!