• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रोल होण्यापेक्षा निवृत्ती घेतलेली बरी! चाहत्यांचा विराट कोहलीला सल्ला..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 28, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न यंदाही धुळीत मिसळले आहे. आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा

राजस्थानने पराभव केला असून, बंगळूरूचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फेल ठरलाय. अवघे 7 रन्सवर तो प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरलाय. कॉल हिच्या या अपयशानंतर चाहते त्याला पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
तर आता विराट कोहलीचा फॉर्म पाहता फॅन्स त्याच्यावर टीका करतायत. यावेळी विराट कोहलीने आता निवृत्ती घ्यायला हवी असे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला संदेश देण्यात येत आहे. यामध्ये एका युझरने, आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधील विराट कोहली सर्वात वाईट खेळाडू ठरला असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने त्याला, ट्रोल होण्यापेक्षा आता निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर 7 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 रन्सचे आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात उडी घेतली. त्यामुळे आरसीबीचे आयपीएल क्रिकेट जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

Tags: आयपीएलक्रिकेटमहाराष्ट्र.मुंबईरॉयल चॅलेंजर्सविराट कोहली
Previous Post

रेल्वे टिकीटवरील A याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या!

Next Post

कोरोनाचा कहर वाढतोय; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज…

Next Post

कोरोनाचा कहर वाढतोय; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!