• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून एलपीजी सबसिडी; इतरांना मात्र बाजारभावानेच एलपीजी मिळणार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 3, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येणाऱ्या नऊ कोटी लाभार्थ्यांना सरकार एलपीजी सबसिडी देत असून, इतर लाभार्थ्यांना बाजारभावाने एलपीजी सिलिंडर घ्यावे लागतील.

पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जून 2020 पासून एलपीजीवर कोणतेही अनुदान दिले जात नाही. 21 मे रोजीच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणाही केली. सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरासाठी 12 गॅस सिलिंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.

सध्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सिलिंडरचे बुकिंग झाल्यानंतर सरकार 200 रुपये सबसिडी पाठवणार आहे. उज्वला योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना सिलिंडरची किंमत 803 रुपये असेल. आणि इतर 21 कोटीहून अधिक गॅस सिलेंडर कनेक्शन असणाऱ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन बाजारभावाप्रमाणे मिळणार आहे.

Tags: उज्वला योजनाएलपीजी गॅस कनेक्शननिर्मला सीतारमणसबसिडी.सरकारसिलेंडर
Previous Post

गडचिरोलीत SRPF जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू

Next Post

म्हाडाकडून लवकरच लॉटरी टिकीट जाहीर होणार; 4 हजर 744 घरांची सोडत…..

Next Post

म्हाडाकडून लवकरच लॉटरी टिकीट जाहीर होणार; 4 हजर 744 घरांची सोडत.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!