• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणूक ; मतमोजणीला 8 तास उशीर का झाला ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 12, 2022
in Uncategorized
0
राज्यसभा निवडणूक ; मतमोजणीला 8 तास उशीर का  झाला ?
Spread the love

काल म्हणजेच शनिवारी पहाटे 4 वाजता राज्यसभा निकाल जाहीर करण्यात आला , यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिन्ही उमेदवारांना घवघवीत विजयी मिळाला. महाविकास आघाडील ११ मतांचा झटका देत भाजपने तिसरी आणि सहावी धोक्याची जागा जिंकली. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीच्या मत मोजणीला बराच कालावधी लागला होता.

क्रॉस व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप आणि सत्ताधारी आघाडीने निवडणूक आयोगाकडे (ईसी) केलेल्या तक्रारीमुळे मतमोजणीला सुमारे आठ तास उशीर झाली. क्रॉस व्होटिंगच्या आरोपानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काही मते अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले आहे. दोन मतांवर आम्ही आक्षेप घेतला होता, मात्र कारवाई झाली नाही. आयोगाने त्यांची (भाजप) बाजू घेतली. त्याचवेळी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देत भाजपने पराभवाच्या भीतीने मतमोजणी थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

Tags: #late#MVA#rajyasabha election#time#votingbjpshivsena
Previous Post

महाराष्ट्रात आघाडी सरकार ची गाडी रुळावरून घसरणार ? फडणवीस करताय गेम !

Next Post

जळगाव तो जोरदार बरसला ; आणि अनेकांची तारांबळ उडवून गेला

Next Post
जळगाव तो जोरदार बरसला ; आणि अनेकांची तारांबळ उडवून गेला

जळगाव तो जोरदार बरसला ; आणि अनेकांची तारांबळ उडवून गेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!