• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून २० जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल, मुंबई मात्र तिसऱ्या स्तरात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 14, 2021
in महाराष्ट्र
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या पाहता राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. ५ टप्प्यांमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यात बदल करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग दर आणि रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्यातील २० जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून शिथिल होणार आहेत.

नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झालेत. स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध ठेवल्यास ते लागू असतील. अन्यथा या जिल्ह्य़ांमध्ये आता कुठलेही निर्बंध लागू असणार नसल्याने दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकानं आजपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पालघर जिल्ह्याचा दुसऱ्या स्तरात समावेश झाल्यानं त्याठिकाणीही बहुतांशी निर्बंध रद्द झाले आहेत. मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्यानं निर्बंध कमी होणं अपेक्षित होतं, मात्र गर्दी टाळण्यासाठी तसंच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्याच स्तरातच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई पूर्ण अनलॉक होण्यासाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे.

परभणी जिल्हा आणि सोलापूर शहरातील निर्बंध आजपासून आणखी शिथिल होत आहेत. या दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानं पहिल्या स्तरानुसार निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे मॉल, रेस्तराँ, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू होतील. विवाह सोहळ्यासाठी ५० ऐवजी १०० लोकांना परवानगी असेल. तर अंत्यसंस्कार नियमितपणे पार पाडता येतील.

Tags: coronalock-unlockmaharashtramumbai
Previous Post

प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर पक्षाची भूमिका, महाविकास आघाडीत फूट??

Next Post

एरंडोल शहरात सर्वाधिक विकिसकामे – आ. चिमणराव पाटील

Next Post
एरंडोल शहरात सर्वाधिक विकिसकामे – आ. चिमणराव पाटील

एरंडोल शहरात सर्वाधिक विकिसकामे – आ. चिमणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!