• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘शिवसेना ५ ते ६ महिन्यात पडेल बंद’ खा. संजय राउतांनी दिला आठवणीला उजाळा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 19, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
‘शिवसेना ५ ते ६ महिन्यात पडेल बंद’ खा. संजय राउतांनी दिला आठवणीला उजाळा
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने बोलतांना खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीही दूर केलेला नाही. मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते, हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. तसेच, सुरुवातीच्या काळात शिवसेना ५ ते ६ महिन्यांत बंद होईल, असं म्हटलं जात होतं, असं देखील त्यांनी सांगितलं.

लोकं म्हणायचे की शिवसेना हि मुंबई-ठाणे पर्यंत मर्यादित राहील, मुंबई महानगर पालिका हीच शिवसेनाची सीमारेषा राहील. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. संजय राऊत यांनी शिवसेना हा देशाच्या राजकारणातला मोठा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरूप नष्ट झाले. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, त्यामुळे शिवसेनेची पाळंमुळं आजही खोल रुजली आहेत”, असं ते म्हणाले.

Tags: aaditya thakremukhyamantri uddhav thakresanjay rautsanjay raut shivsenashivsena
Previous Post

महाराष्ट्रात ‘युती’ सरकार होण्याची चिन्हे??

Next Post

एम्स प्रमुखांचा खळबळजनक खुलासा,  म्हणाले…..

Next Post
एम्स प्रमुखांचा खळबळजनक खुलासा,  म्हणाले…..

एम्स प्रमुखांचा खळबळजनक खुलासा,  म्हणाले.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!