• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाथाभाऊ, गिरिषभाऊ जरा सबुरीनेच घ्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सल्ला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 25, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

नंदुरबार : सध्या एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेल्या वादावर भाष्य करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांना थोडे सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांना एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत प्रश्‍न विचारला. यावर ते म्हणाले की, राजकारण म्हणजे कुस्तीचा आखाडा असतो. यात कुणी अरे म्हटले की याला कारे म्हणावेच लागते. तथापि, राजकीय विरोध असतांना काही पथ्ये पाळण्याची गरज असते. या दोन्ही नेत्यांमधील कटुता कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर, दोन्ही नेत्यांनी थोडे सबुरीने घ्यावे असा सल्लादेखील त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौर्‍यावर देखील टीका केली. ते आधीच आमदारांना घेऊन फिरले असते तर आजची वेळ आली नसती. आणि त्यांना बिहारला जावे लागले नसते, तर तेजस्वी यादव हेच महाराष्ट्रात आले असते असा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी लगावला.

Tags: eknath khadasegirish mahajangulabao patil
Previous Post

वरिष्ठांच्या साथीने खाकीतला दिपक करतोय अख्या गिरणेला अर्थपूर्ण उजाड; तालुक्यात माफियायांचा जोर

Next Post

विजेच्या धक्क्याने हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू
नशिराबाद येथील दुर्दैवी घटना

Next Post

विजेच्या धक्क्याने हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू
नशिराबाद येथील दुर्दैवी घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!