• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बनावट दारुमुळे सात हजार जणांचा मृत्यू, एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 18, 2022
in क्राईम, राष्ट्रीय
0
बनावट दारुमुळे सात हजार जणांचा मृत्यू, एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी
Spread the love

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून बनावट दारुमुळे मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिषारी दारुमुळे बिहारमध्ये दोन दिवसांत चाळीसपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा या विषयाचे गंभीरता वाढली आहे. राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्यूरो (NCRB)ने एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या सहा वर्षात सात हजार जणांना आपले प्राण गमवले आहे. बनावट दारुमुळ मृत झालेल्यांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि पंजाबमध्ये आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, बनावट दारु पिल्यामुळे 2016 मध्ये 1,054 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2017 मध्ये 1,510, वर्ष 2018 मध्ये 1,365, वर्ष 2019 मध्ये 1,296 आणि वर्ष 2020 मध्ये 947 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये देशभरात बनावट दारु पिल्यामुळे 782 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे सर्वाधिक 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाबमध्ये 127 आणि मध्य प्रदेशमध्ये 108 जणांचा मृत्यू झाला आहे.

बनावट दारुमुळे दररोज चार जणांचा मृत्यू

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2016 ते 2021 पर्यंत सहा वर्षांच्या कालावधीत बनावट अथवा विषारी दारुमुळे भारतात तब्बल 6,954 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच सरासरी देशात दररोज तीन ते चार जणांचा बनावट दारुमुळे मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, 2016 ते 2021 या दरम्यान बनावट दारुमुळे मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहा वर्षात मध्य प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे 1,322 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमध्ये 1,013 आणि पंजाबमध्ये 852 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यनिहाय मृतांची आकडेवारी

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बनावट दारुमुळे उत्तर प्रदेशमध्ये 425, राजस्थानमध्ये 330, झारखंडमध्ये 487, हिमाचल प्रदेशमध्ये 234, हरियाणामध्ये 489, गुजरातमध्ये 54, छत्तीसगढमध्ये 535, बिहारमध्ये 23, आंध्र प्रदेशमध्ये 293 आणि पश्चिम बंगालमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags: NCRBSpurious liquor
Previous Post

Police bharti : पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून होणार मैदानी चाचणी

Next Post

धक्कादायक! सरपंच पदाच्या निवडणुकीत मतदान रोखण्यासाठी वापरली अनोखी शक्कल

Next Post

धक्कादायक! सरपंच पदाच्या निवडणुकीत मतदान रोखण्यासाठी वापरली अनोखी शक्कल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!