• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक अहवाल! भारताला कर्करोगाच्या ‘त्सुनामी’चा सामना करावा लागणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 19, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक अहवाल! भारताला कर्करोगाच्या ‘त्सुनामी’चा सामना करावा लागणार
Spread the love

मुंबई : जागतिकीकरण, वाढती अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे भारताला कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या ‘त्सुनामी’चा सामना करावा लागणार आहे. अमेरिकेतील ओहायो येथील क्लीव्हलँड क्लिनिकमधील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर जेम अब्राहम यांनी असं भाकित वर्तवलं आहे.

डॉ. अब्राहम यांनी मनोरमा ईयर बुक 2023 मधील एका लेखात ही माहिती दिली आहे. यात नमूद केले आहे की, या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय तंत्राचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असं डॉ. जेम अब्राहम यांनी सांगितलं आहे.

कर्करोगावरील उपचारांची दिशा बदलेल

ही आपत्ती टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपचारपद्धती स्वीकारणे अत्यावश्यक ठरेल. कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांतील सहा ट्रेंडपैकी लस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार तसेच द्रव बायोप्सीद्वारे कर्करोगाचे निदान यामुळे या शतकात कर्करोगावरील उपचारांची दिशा बदलेल असे डॉ. अब्राहम यांनी सांगितले आहे.

एक कोटी लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू

आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या अंदाजानुसार, 2040 मध्ये जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 28.4 दशलक्ष असेल, जी 2020 च्या तुलनेत 47 टक्के जास्त असणार आहे. जागतिकीकरण आणि वाढत्या अर्थव्यवस्थेशी संबंधित जोखीम घटकांमध्ये वाढ झाल्यामुळे ही संख्या वाढू शकते. 2020 मध्ये जगभरात कर्करोगाचे अंदाजे 1.93 कोटी नवीन रुग्ण आढळले आणि सुमारे एक कोटी लोकांचा कर्करोगामुळं मृत्यू झाला.

Tags: cancer
Previous Post

मोठी बातमी: शिंदे गटाचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार, या खासदारांना मिळणार संधी

Next Post

मोठी दुर्घटना! दोन अपघात 14 ठार, 23 प्रवासी जखमी

Next Post
मोठी दुर्घटना! दोन अपघात 14 ठार, 23 प्रवासी जखमी

मोठी दुर्घटना! दोन अपघात 14 ठार, 23 प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!