• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SSC मार्फत निघाली मेगाभरती; दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 23, 2023
in Uncategorized
0
SSC मार्फत निघाली मेगाभरती; दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी
Spread the love

मुंबई: कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. आयोगाने एकूण 11409 जागांची अधिसूचना जारी केली आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कर्मचारी निवड आयोग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 ही आहे.

कर्मचारी निवड आयोग येथे होणाऱ्या भरती संदर्भात शैक्षणिक पात्रता काय आहे. नोकरीचे ठिकाण कोणते आहे. वेतनमान, वयोमर्यादा, एकूण रिक्त पदे किती आहेत आदी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

MTS आणि हवालदार पदासाठी भरती

कर्मचारी निवड आयोग (SSC) ने MTS आणि हवालदार भरतीसाठी एकूण 11409 जागांची अधिसूचना जारी केली आहे. ज्याद्वारे आयोगाने एमटीएसच्या 10,880 आणि हवालदाराच्या 529 पदांची भरती जाहीर केली आहे. अधिसूचना जारी होताच, भरती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जही सुरू झाले आहेत.

शैक्षणिक पात्रता

एमटीएस आणि हवालदार पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. आणि उमेदवारांचे वय 18-25 वर्षे असावे. तथापि, काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.

अर्ज शुल्क : 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज कसा करायचा

उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. यासाठी भरती लिंकवर जाऊन उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरावा लागेल आणि फी जमा करावी लागेल. लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. आणि फी जमा करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांच्या निवडीसाठी संगणक आधारित चाचणी घेतली जाईल. मात्र, हवालदार पदांसाठी परीक्षेनंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच पीईटीही द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये पुरुष उमेदवारांना 15 मिनिटांत 1600 मीटर चालावे लागेल. त्यामुळे महिला उमेदवारांना 1 किलोमीटरची शर्यत 20 मिनिटांत पूर्ण करावी लागते.

Tags: bhartijob
Previous Post

जळगावात चाकूहल्ला; पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Next Post
साकेगावात सुरू होता धक्कादायक प्रकार, बनावट ग्राहक पाठवताच पोलिसही झाले हैराण

जळगाव जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!