• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात कामगारांना मिळणार मोफत भोजन; आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने कामगार विभागाचा उपक्रम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 17, 2023
in Uncategorized
0
चाळीसगाव तालुक्यात कामगारांना मिळणार मोफत भोजन; आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने कामगार विभागाचा उपक्रम
Spread the love

चाळीसगाव : सन्मान कष्टाचा… आनंद उद्याचा..! हे ब्रीदवाक्य घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी मोफत मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेचा शुभारंभ १५ एप्रिल रोजी पाटणादेवी रोड, अहिल्यादेवी चौक, चैतन्य तांडा, ओझर येथून करण्यात आला. सदर मध्यान्ह भोजनात गरमागरम भाजी, ३ पोळी, वरण, भात, लोणचे आणि गोड पदार्थ देण्यात येतो. कामगारांना सकस व पौष्टिक आहार मिळावा हा योजनेचा उद्देश असून चाळीसगाव तालुक्यात सुरुवातीला २००० हजार कामगारांना हे मध्यान्ह भोजन पुरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण जनसेवा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती

भोजन वाटप वेळी चाळीसगाव येथे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष धर्मराज बच्छे, योगेश पाथरवट, उदेसिंग अण्णा पवार, समाधान सोनवणे, दिनेश साबळे, राहुल आगोणे, भुरा आगोणे, पिंटू आगोणे, दीपक आगोणे तर चैतन्य तांडा येथे विकासो चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिताताई राठोड, उपसरपंच आनंद भाऊ राठोड, सेवानिवृत्त अधिकारी जुलाल भाऊ राठोड, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव चव्हाण, किसन चव्हाण, वसंत भाऊ राठोडझ मधुकर भाऊ राठोड, उद्धल पवार आदी उपस्थित होते.

Previous Post

सरकारी नोकरी: BSF मध्ये निघाली भरती; बारावी पास उमेदवारांना संधी

Next Post

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं? कशामुळे झाला 11 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात

Next Post
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं? कशामुळे झाला 11 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं? कशामुळे झाला 11 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!