• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना! ठाण्यात इमारत कोसळली; 50 ते 60 नागरिक दबल्याची भीती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 29, 2023
in Uncategorized
0
मोठी दुर्घटना! ठाण्यात इमारत कोसळली; 50 ते 60 नागरिक दबल्याची भीती
Spread the love

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील वळपाडा येथील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (29 एप्रिल) दुपारी घडली आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली 50 ते 60 नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत खाली व्यावसायिक वापराचे गाळे व वरती नागरिक राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

अचानक कोसळली इमारत

भिवंडीच्या कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खाली एक गोदाम होते. तर वरच्या दोन मजल्यावर रहिवासी राहत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. त्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 रहिवासी अकडले असल्याची शक्यता आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले असून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Previous Post

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उडाली दाणादाण: पालकमंत्र्यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्तांना दिला धीर

Next Post

उद्यापासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Next Post
खासगी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने या नियमात केला बदल

उद्यापासून 'या' नियमांमध्ये होणार बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!