• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! मनपा निवडणुकांचे फडणवीसांनी दिले संकेत; ‘या’ महिन्यात रंगणार रणधुमाळी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2023
in Uncategorized
0
मोठी बातमी: पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Spread the love

पुणे : राज्यातील अनेक महानगर पालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. अनेक महापालिकांवर वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार? याची प्रतीक्षा सर्वंक्षीय इच्छूक उमेदवारांना लागली आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर महापालिका निवडणूका नक्की कधी होणार? याच्या नव्या तारखा समोर आल्या आहेत.

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात असं महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हा प्रश्न सध्या न्यायालयात असल्याने देवेंद्र फडणीसांनी केलेल्या या वक्तव्यावरुन राज्य शासनाची भूमिकाही काहीशी स्पष्ट होत असल्याचे दिसून येतेयं.

23 महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर

महाराष्ट्रातील 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रशासकांतर्फे कारभार सुरु आहे. मुंबईत मार्च 2022 पासून प्रशासक कारभार पाहत आहेत. सुरुवातीला करोना महामारी, ओबीसी आरक्षणामुळं निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर वार्ड फेररचनेच्या प्रकरणामुळं निवडणुका लांबल्या आहेत. मुंबई हायकोर्टानं मुंबईतील वॉर्डची संख्या 236 वरुन 227 ठेवण्याच्या निर्णयाला वैध ठरवल्यानं त्यानंतर ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाची प्रकरणं देखील सुप्रीम कोर्टात आहेत.

Previous Post

धरणात पोहण्यासाठी गेला तो परतलाच नाही; 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

चांगली बातमी! आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय

Next Post
चांगली बातमी! आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय

चांगली बातमी! आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!