• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूकी आधीच भाजपला दुसरा धक्का, गंभीर नंतर आणखी एका विद्यमान खासदाराची निवडणूकीतून माघार

Team Rajmudra by Team Rajmudra
March 2, 2024
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई (राजमुद्रा)-आगामी लोकसभा निवडणूकीआधी भाजपचे विद्यमान खासदार मोठे निर्णय घेताना दिसत आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेही राजकारणामध्ये आपण थांबत असल्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर आता राजकारणात दिसणार नाही, त्याच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. गंभीरचा निर्णय झाल्यावर भाजपच्या आणखी एका खासदाराने अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. कोण आहे ते खासदार? त्यांनी असा निर्णय का घेण्यामागचं कारणही सांगितले आहे.

भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. हजारीबागचे खासदार असलेल्या जयंत सिन्हा यांनी फक्त खासदारकीसाठी निवडणुक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. परंतु ते भाजपसोबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गंभीरपाठोपाठ सिन्हा यांनीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेल. आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहील. गेल्या दहा वर्षात मला भारत आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. याशिवाय मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेतृत्वाने अनेक संधी दिल्या आहेत. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद, असं सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Previous Post

देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर विधान,”अजितदादांना गृहमंत्रीपद देणार नाही”

Next Post

फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही- मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

Next Post

फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही- मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!