• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील सर्वात पक्षाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय म्हणतायं बघा “निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत”

Team Rajmudra by Team Rajmudra
March 28, 2024
in Uncategorized
0
Spread the love

नवी दिल्ली ( राजमुद्रा):-  लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारणा केली असता, ‘मी लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले कारण माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक रोखे वटवले आहेत. त्यामुळे कोणालाच काहीही म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.

निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रस्ताव मी नाकारला, असे सीतारामण म्हणाल्या. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश अथवा तमिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र एक आठवडा किंवा १० दिवस विचार केल्यानंतर मी त्यांना नकार दिला. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी तशा प्रकारचा पैसा नाही, असे त्या म्हणाल्या.

निवडणूक निधीसाठी चांगल्या यंत्रणेची आवश्यकता

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची योजना रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी निधी जमा करण्यासाठी चांगली यंत्रणा आणण्याची तसेच त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, हे निवडणूक रोखे तेव्हा प्रचलित कायद्यानुसार खरेदी केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी या ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

चाळीसगांवतील वीज ग्राहकांची मनमानी लूट करणाऱ्या वीज अधिकाऱ्यानं विरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल.

Next Post

चाळीसगांवतील वीज ग्राहकांची मनमानी लूट करणाऱ्या वीज अधिकाऱ्यानं विरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!