• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा तालुक्यात पाणीपुरी तून 80 जणांना विषबाधा ; तातडीने उपचार अर्थ दाखल

Team Rajmudra by Team Rajmudra
June 19, 2024
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा | चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे 80 ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाधित ग्रामस्थांना उपचारार्थ चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच अडावद येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. काहीं ग्रामस्थांची प्रकृती चिंताजनक असून ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार देण्यात येत आहे.

दर आठवड्याला चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजार भरतो या बाजारात विविध वस्तू विक्री करण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी अनेक विक्रेते तालुका स्तरातून तसेच जिल्हाभरातून येत असतात ग्रामीण भागात असल्याने बाजारात येणारी गावाकडची अनेक ग्रामस्थ बाजारात आल्याच्या निमित्ताने खाद्यपदार्थ खरेदी करत असतात अशाच एका पाणीपुरी स्टॉल वर  पाणीपुरी खाल्ल्यानंतर एकूण 80 ग्रामस्थांना विषबाधा झाला आहे.

याप्रकरणी अद्याप पर्यंत कुठल्याही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र सदर प्रकाराची चौकशी केली जाते का ? तसेच विक्रेता असलेल्या पाणीपुरी स्टॉल धारकावर नेमकी काय ? कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अन्न औषध विभागाचे झोपेचे सोंग

जिल्हाभरात अण्णा औषध प्रशासनाच्या पाहिजे त्या कारवाई बघायला मिळत नाही यामुळे खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे मात्र यासंबंधी कुठल्याही कारवाई होत नसल्याने भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांची हिम्मत वाढत चालली आहे. अन्न औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांचा अभाव तसेच प्रभारी कारभार यामुळे जळगाव जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभाग वाऱ्यावर आहे का ? असं सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags: chopda kamlhgaonfood and drinksjalgaonjalgaon police
Previous Post

भाजप नेते उज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Next Post

जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे शासनाला इशारा  पत्र ; अन्यथा कामे बंद करू

Next Post

जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे शासनाला इशारा  पत्र ; अन्यथा कामे बंद करू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!