• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

” कितीही आवडता ‘ पक्ष ‘असो किंवा ‘ व्यक्ती ‘ असो.. राज ठाकरेंचं मोठं विधान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 24, 2024
in Uncategorized
0
राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय? महायुती संदर्भात आज उघडणार का पत्ते..?
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा | राज्यात आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात वादंग सुरू असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठ आवाहन केल आहे. राज ठाकरे यांनी, ” कितीही आवडता पक्ष असो किंवा व्यक्ती असो हे असलं विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं ? काय होणार महाराष्ट्राचं ? मी नेहमी सांगत आलो, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात सुरू होईल. यावरून खून खराबे सुरू होतील ” अशी भीती देखील राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.

” मला कोणीतरी व्हिडिओ क्लिप दाखवली जात लहान मुलं जाती बद्दल बोलत आहे हे कधी बोललेलो होतो मी की हे जातीपातीचे प्रकरण शाळा कॉलेज जान पर्यंत जाणार हे विष कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं जातीपाती मध्ये विष पालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवले पाहिजे ” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यात राजकीय तेढ वाढतो आहे याबद्दल राज ठाकरे यांना माध्यमांनी सवाल विचारला असता राज ठाकरे यांनी, ” मला वाटतं या सर्व समाजांना ही गोष्ट संबंध गरजेचे आहे की या जातीपातीमधून काही होणार नाही, मी इतकी वर्ष माझ्या भाषणांमध्ये मुलाखतींमध्ये हे बोललेलो आहे, हे सर्व पुढारी जातीपातीमध्ये द्वेष पसरून फक्त मत हातात घेतात बोल चटपने हे मत देतील ” देखील असे राज ठाकरे म्हटले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीतून कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Tags: bjpeknath shindemaharashtramarathamnsOBCraj thakreyrashtrwadishivsena shinde gat
Previous Post

‘पिपाणी ‘ मुळे ‘तुतारी’चा खेळ बिघडला ? जळगाव, साताऱ्यात अपयश ; शरद पवारांनी केली ही मागणी..

Next Post

सुषमा अंधारे यांचा आरोप ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे चौकशीचे आदेश

Next Post
अबब, जिल्हाधिकारी यांनी घेतल्या तब्बल १२००बैठका…!

सुषमा अंधारे यांचा आरोप ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!