• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खानदेशातील प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शब्द

Team Rajmudra by Team Rajmudra
November 8, 2024
in धुळे, महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपकडून तब्बल 40 जणांची पक्षातून हकालपट्टी ; जळगावातील “या “दोन नेत्यांचाही समावेश
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सुरुवात खानदेशातील धुळ्यातून झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे.. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , पुढच्या पाच वर्षात धुळे जिल्हा महाराष्ट्रातील एक नंबर जिल्हा होणार असून गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात जे काम झालं ते आता होणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.. असे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात आठ हजार रुपये विमा योजना सुरू केली असून त्यांची वीजबील माफ करून सरकारने शेतकऱ्यांशी वीजबिलातून मुक्ती केली आहे.. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वेसेवेच्या माध्यमातून एक सेंटर धुळ्यात तयार होतय.. मुंबई इंडस्ट्रियल कोरडॉर धुळे मनमाड रेल्वे सगळ्याचा एकत्रित विचार केला तर इंडस्ट्रीज कॉलॉजिस्टर सेंट्रल धुळे जिल्ह्यात असेल.. त्यामुळे धुळे जिल्हा 100% यावेळी महायुतीसाठी साठी रिझल्ट देणार.. आणि पास ही जागा महायुतीच्या निवडून देणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला..

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता.. त्याची उणीव भरून काढण्यासाठी आता महायुतीच जोमाने मैदानात उतरली असून महायुतीचे सरकारच आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.. दरम्यान धुळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ,, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.. तसेच एम एस सी परीक्षा भाऊ कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसाही जमा होतील.. असे ते म्हणाले.. आता जागा झालो नाही तर नेहमीसाठी झोपावे लागेल हे निवडणूक जागी होण्याची आहे.. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Tags: #cm eknath shindebjpmaharashtraउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खानदेशात सभांचा धडाका : सभेतून जाहीर केला निर्णय?

Next Post

फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

Next Post
फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!