• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला? महायुती की महाविकास आघाडीच राहणार वर्चस्व?

Team Rajmudra by Team Rajmudra
November 15, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगुल वाजणार! थोड्याच वेळात तारखा होणार जाहीर
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना उत्तर महाराष्ट्रातील जनता कौल कोणाला देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..या उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे..यात एकूण ४७ विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रत्येक मतदारसंघात महायुती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे एरंडोल मतदारसंघातून अण्णासाहेब सतीश पाटील, जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर, जामनेर दिलीप बळीराम खोडपे तर मुक्ताईनगर अॅड खडसे रोहिणी एकनाथराव हे मैदानात आहेत..दरम्यान महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे.. तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल विधानसभेच्या रिंगणात आहेत.. तर महाविकास आघाडी कडून धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे निवडणुकिच्या रिंगणात आहेत..दरम्यान नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला रामराम केला. अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी करत गावित यांनी अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरला होता. त्यादरम्यान, हीना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. अक्कलकुवा विधानसभेसाठी शिंदे शिवसेनाकडून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण गावित यांनी या मतदारसंघात आपली भूमिका मांडत पक्षाला राजीनाम दिला याचीही पडसाद उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात दिसून येणार आहेत..

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

रावेर यावल मतदारसंघात बच्चू कडूंची तोफ धडाडणार : अनिल चौधरींच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Next Post

जळगाव जिल्ह्याचा गड कोण राखणार? राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?

Next Post
जळगाव जिल्ह्याचा गड कोण राखणार? राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?

जळगाव जिल्ह्याचा गड कोण राखणार? राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!