• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी फुटणार : ठाकरे गटाचा “या “ठिकाणी स्वबळाचा नारा

Team Rajmudra by Team Rajmudra
November 28, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
महाविकास आघाडी फुटणार : ठाकरे गटाचा “या “ठिकाणी स्वबळाचा नारा
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अधिक बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.. हा पराभव महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जीवाला लागला असून नुकताच ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नुकतीच नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

महाविकास आघाडीतील पराभवानंतर नाशिकमध्ये बिघाडी झाली आहे..आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराजी आहे. आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गट स्वतंत्रपणे लढल्याने शंभर टक्के यश येईल अशी शिवसैनिकांना खात्री असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटलं आहे महानगर प्रमुखांची माहिती आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गट स्वबळावर विजयी होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि पराभूत उमेदवार त्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत.. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी पराभवाचे मंथन करत आहे.. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे..

Tags: maharashtrauddhav thakre
Previous Post

प्रियंका गांधींसह रवींद्र चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ

Next Post

अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा संजय वराडेंचा आरोप.

Next Post
अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा संजय वराडेंचा आरोप.

अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा संजय वराडेंचा आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!