• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस : नाना पटोलेंनी घेतली शपथ : विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
December 8, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस : नाना पटोलेंनी घेतली शपथ : विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?
Spread the love

राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आता कालपासून राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे . या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या अधिवेशनात वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या अधिवेशनात आज महाविकास आघाडीचे आमदार शपथ घेत आहेत.. तसेच या अधिवेशनात ईव्हीएम मधील कथीत घोटाळा, आघाडीच्या नेत्यांनी शपथविधी वर टाकलेला बहिष्कार तसेच बेळगाव मधील मराठीची मुस्कटदाबी यावरून वातावरण तापणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान घेऊन आणि जय संविधान म्हणून आमदारकीची शपथ घेतली..

या अधिवेशनासाठी कालिदास कोळबंकर यांना राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.यानंतर आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेत आहे.. यामध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार आज आमदारकीची शपथ घेणार आहेत.

या विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान आणि जय संविधान म्हणून आमदारकीची शपथ घेतली. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेत आहेत.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश लपवण्याचे काम शरद पवार करत आहेत.. आघाडीच्या खोटी मनाला जनतेने नाकारला आहे..दरम्यान लोकसभेत आमचा पराभव झाला. आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. आधी ईव्हीएमवर का आक्षेप घेतला नाही? ईव्हीएमवरून निवडणून येणाऱ्या सर्व आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत असे त्यांनी म्हटले..

महायुती आघाडीच्या विधानसभेतील यशाबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Tags: bjpmaharashtraविशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
Previous Post

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर पुन्हा रिंगणात?

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंमधील राजकीय शत्रुत्व मिटणार?

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंमधील राजकीय शत्रुत्व मिटणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंमधील राजकीय शत्रुत्व मिटणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!