• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेचा पराभव जिव्हारी ; जबाबदारीतून मुक्त करण्याचे नाना पटोलेंनीं लिहिले खर्गेनां पत्र!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 13, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
” भाजपा युतीला महाराष्ट्र विकणारा व्यक्ती हवाय म्हणून…”; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.. हा पराभव आता आघाडीच्या नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला असून काँग्रेसकडून येत्या एक ते दोन दिवसात बैठक घेण्यात येणार असल्याचे समजले आहे.. या बैठकीनंतर आघाडीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत देत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सर्व जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मागील गेल्या काही दिवसापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांनी आपले पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं होतं.. मात्र वरिष्ठांकडून कोणताही निर्णय आला नसल्याकारणाने आता पुन्हा त्यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पत्रातून केली आहे.. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलणार का अशी चर्चा रंगू लागली आहे..

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेनंतर नव्या अध्यक्षांशी चाचणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूरला येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..दरम्यान दुसरीकडे त्यांचे प्रदेशाध्यक्ष काढून घेतल जाईल अशी चर्चा सुरू असून काँग्रेसने त्यांची हायकंमांडाकडे तक्रार ही केली असल्याची माहिती समोर आली आहे.. आता यावर काय निर्णय होणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी गेल्या चार वर्षापासून जबाबदारी सांभाळली.. त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता मला या सर्व जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केले आहे.. तसेच प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची भूमिका ही त्यांनी या पत्रातून मांडले आहे.. आता हाय कमांड यावर काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..

Tags: congressmaharashtraकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Previous Post

आमदार रोहित पवारांच्या आईंच्या वक्तव्याने वेधले लक्ष ; अजित दादा आणि शरद पवार एकत्र येणार?

Next Post

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

Next Post
जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन - कृषिभूषण विश्वासराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!