• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चर्चांना पूर्णविराम ; नाना पटोलेंनीं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 14, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
चर्चांना पूर्णविराम ; नाना पटोलेंनीं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं!
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चाना उधान आलं होतं.. मात्र विधिमंडळाच्या या अधिवेशनापूर्वी नाना पटोलेंनीं सविस्तर स्पष्टीकरण देत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मी राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. मला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. हा पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. त्यावर उघड चर्चा करण्याचं कारण नाही. असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आणि महाविकास आघाडीचा धुवा उडाला..काँग्रेसचे राज्यात फक्त 16 आमदार निवडून आले आहेत. राज्यात काँग्रेस इतकी खाली आली नाही, हे विजय वडेट्टीवार म्हणाले ते खरं आहे. जनता या धक्क्यातून बाहेर आलेली नाही, असं नानांनी सांगितलं. हा पराभव जिव्हारी लागल्याच्या चर्चा सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.. पूर्णविराम मिळाला असून त्याने राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केला आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसची आजवर झालेली ही सर्वात खराब कामगिरी आहे. या निराशाजनक पराभवाचे पडसाद उमटत आहेत. नाना पटोले यांनी या पराभवाची जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची सध्या चर्चा सुरु होती. मात्र ही चर्चा आता थांबली आहे..

दरम्यान नाना पटोले विधीमंडळ पक्षाचे नेते होणार अशी चर्चा आहे. त्यावर या प्रकारची चर्चा कुणीही करु शकतो. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असं नाना यांनी सांगितलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी ही जनतेची भावना असल्याचा दावा त्यांनी केला.

Tags: maharashtraकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Previous Post

राज ठाकरेंचां शिलेदार ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : चर्चांना उधाण

Next Post

महायुतीचे मंत्री ठरले ; भाजप -शिवसेना -राष्ट्रवादीकडून “या” मंत्र्यांना लॉटरी!

Next Post
आमदारांची धाकधूक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा” उद्या” शपथविधी?

महायुतीचे मंत्री ठरले ; भाजप -शिवसेना -राष्ट्रवादीकडून "या" मंत्र्यांना लॉटरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!