• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“….. तरी खंडणी आणि हत्येचे आरोपी मोकाट कसे? राष्ट्रवादीच्याच आमदारानं अजित दादांना घेरलं!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
अजितदादांचे केंद्र सरकारला पत्र ; कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी!
Spread the love

राजमुद्रा : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. या बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगितलं जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या अजित दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे..जर या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी मोकाट कसे? त्यांना अजून अटक का नाही? असा सवालच त्यांनी विचारला आहे.

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेत संतापाचं वातावरण आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या आधीच अजित पवार गटाच्या नेत्याने अजितदादांना घेरलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले, अजूनही आरोपी मोकाट कसे? त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे.खून आणि खंडणी मागणाऱ्याला पोलिसांना अजूनही पकडता आलं नाही .एक आरोपी 18-18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही. हे काय नॉर्मल आहे का असा सवालच त्यांनी केला आहे..

बीड जिल्ह्यात पोलिसांना हाताशी घेऊन खंडणी वसूल करण्याचे काम झालं आहे.. राजकीय समर्थन असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाही असा दावाही त्यांनी केला आहे.. अठरा दिवस उलटले तरी अजून आरोपी मोकाट आहेत..उद्या मोर्चा निघणार आहे. सामान्य लोकांचा आक्रोश आहे. आरोपीला अटक होत नाही हे बीड जिल्ह्याचं दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

Tags: ajit pawarcongressmaharashtra
Previous Post

कर्तृत्वान, चारित्र्यसंपन्न व्यक्तीला देश मुकला : डॉ..मनमोहन सिंग यांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Next Post

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश

Next Post
चर्चांना पूर्णविराम ; नाना पटोलेंनीं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!