• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीड प्रकरणामध्ये कुणालाही आम्ही सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Team Rajmudra by Team Rajmudra
December 31, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच : देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अधिक पसंती!
Spread the love

राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड हा गेल्या 22 दिवसांपासून फरार होता अखेर 22 दिवसानंतर तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला आहे..या त्याच्या शरणागतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना प्रश्नांना उधाण आल आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.. या बीड प्रकरणांमध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही..तसेच या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्याकरता वेगळ्या टीम्स कामी लागले आहेत त्यामुळे कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही.. सगळ्यांना शोधून काढू असं त्यांनी म्हटले आहे. तसेच गुंडांचे राज्य आम्ही चालून देणार नाही.. ज्याचा या प्रकरणाशी संबंध आहे त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्यामध्ये वाल्मिकी कराडचं नाव नाही यावरून आता चर्चांना उधाण आल आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मिकी कराड वर 302 चा गुन्हा दाखल होणार का?असे विचारला असता त्यांनी याबाबत सगळी माहिती पोलीस देतील तसेच या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटलं.. तसेच ही केस जाणीवपूर्वक सीआयडी कडे सोपवण्यात आली आहे..त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव चालवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याच्या शरणागतीनंतर अस आश्वासन दिले की, तुम्ही काही काळजी करू नका.. काही झालं तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील असं त्यांनी सांगितलं..

Tags: bjpmaharashtraमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

देवेंद्र फडणवीसांना पदावर राहण्याचा काय अधिकार? वाल्मीक कराडच्या शरणागतीनंतर अतुल लोंढेचां सवाल

Next Post

मास्टरमाईंड वाल्मिक कराड ज्या आलिशान गाडीतून आला ती नेमकी कुणाची? चर्चांना उधाण!

Next Post
मास्टरमाईंड वाल्मिक कराड ज्या आलिशान गाडीतून आला ती नेमकी कुणाची? चर्चांना उधाण!

मास्टरमाईंड वाल्मिक कराड ज्या आलिशान गाडीतून आला ती नेमकी कुणाची? चर्चांना उधाण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!