• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनंजय मुंडे सरकारपेक्षा मोठे झाले का? बीड प्रकरणावरून जरांगे पाटलांचा सवाल

Team Rajmudra by Team Rajmudra
January 16, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
धनंजय मुंडे सरकारपेक्षा मोठे झाले का? बीड प्रकरणावरून जरांगे पाटलांचा सवाल
Spread the love

राजमुद्रा : बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पेक्षा जास्त कालावधी उलटला आहे.. या हत्या प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे होत असताना आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली..या भेटीनंतर त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप केले आहेत.. ते स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत मी सरकार पेक्षा भारी आहे.. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी ऍक्टिव्ह व्हायला हवं.. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता म्हणजे धनंजय मुंडे हे सरकार पेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे..

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईड वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने ते चांगलेच निशाण्यावर आले आहेत..यावरून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल आणि आरोप होत असताना आता धनंजय देशमुख हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.न्याय घेण्यासाठी त्यांची तळमळ आहे. धनंजय मुंडेंच्या टोळीने त्यांचे पोट भरलं नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मनावर घेणे गरजेचे आहे..त्यांच्या डोळ्यादेखत सरकार मधल्या मंत्र्यांकडून अशा घटना होणार असल्या तर सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणूनही लाजराने गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले आहे..

या बीड हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आला असून उद्या काही आरोपी मोकट फिरत आहेत.. या प्रकरणावरून राज्यभरात संतापाच वातावरण निर्माण झाला आहे.. . तुम्ही खून करता आणि सरकारमध्ये राहून सरकारला चॅलेंज करता. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता म्हणजे धनंजय मुंडे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का?” असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.

Tags: bjpmaharashtraमराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील
Previous Post

राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान.

Next Post

अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं ; मनी लॉन्ड्री प्रकरण भोवणार?

Next Post
अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं ; मनी लॉन्ड्री प्रकरण भोवणार?

अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं ; मनी लॉन्ड्री प्रकरण भोवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!