• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार – उद्धव ठाकरें मध्ये तब्बल दीड तास खलबत्त? काय झाली चर्चा?

Team Rajmudra by Team Rajmudra
January 21, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
शरद पवार – उद्धव ठाकरें मध्ये तब्बल दीड तास खलबत्त? काय झाली चर्चा?
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या वर फोडत असताना आता महाविकास आघाडी पुढे टिकणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आगामी होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरें गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत..अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल दीड तास खलबत झाल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे..

नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. येत्या 25 जानेवारी रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे.या मोर्चामध्ये महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असणार? मोर्चामध्ये कशाप्रकारे सहभागी होणार? याबाबतीत ही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Tags: maharashtrarashtrawadisharad pawaruddhav thakre
Previous Post

पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकड? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री..?

Next Post

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला : उपमुख्यमंत्री अजित पवार

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!