• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या आयकर विधेयकाला मंजुरी

Team Rajmudra by Team Rajmudra
February 8, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या आयकर विधेयकाला मंजुरी
Spread the love

राजमुद्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.यावेळी अनेक मोठ्या प्रस्तावांना हिरवा कंदील देण्यात आला आहे.. मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत नवीन उत्पन्न कर विधेयकाला मंजुरी दिली आहे.. नवीन विधेयक सहा दशके जुन्या आयटी कायद्याची जागा घेणार असून यामुळे करदात्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितला जात आहे..

सहा दशके जुन्या आयकर कायदा 1961 च्या जागी नवीन आयकर विधेयक, प्रत्यक्ष कर कायदे सोपे करेल तसेच या विधेयकात कर तज्ञांच्या मधल्या शिवाय लोकांना समजेल अशी भाषा असेल असे सरकारचे म्हणणे आहे. मोदी कॅबिनेटने मंजुरी दिलेले नवीन बिल पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे आणि त्यानंतर संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीकडे ते पाठवले जाणार आहे.. हे बिल आयकरमधील किचकट तरतुदींना फाटा देणारे असू शकते. इतकेच नाही तर आयकरमध्ये केव्हा पण बदल करण्याचे अधिकार सरकारला या बिलाच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे.सध्याच्या अर्थसंकल्पीय सत्राचा पहिला टप्पा हा 13 फेब्रुवारी रोजी समाप्त होत आहे. तर दुसरा टप्पा हे 10 मार्च रोजी सुरू होईल. हे सत्र 4 एप्रिलपर्यंत असणार आहे..

दरम्यान नवीन विधेयकाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती..Income Tax Act 1961, हा जवळपास 60 वर्षे जुना आहे. देशात जुन्या कायद्याप्रमाणे करव्यवस्था आखण्यात अडचणीत होती..त्यानंतर आता समाजात, अर्थव्यवस्थेत, व्यापारात, व्यवसायात अनेक बदल झाले आहेत. ऑनलाईनमुळे जगात विविध बदल झाले आहेत. त्यामुळं या नवीन कर विधेयकाचा सर्व सामान्य लोकांना फायदाच होणार आहे.आयकर अधिनियमात सुधारणा करणे आवश्यक होते. देशाची सामाजिक, आर्थिक धोरणांसाठी सरकारला नवीन कायद्याची गरज भासत होते. त्यामुळे जुना आयकर अधिनियम बदलवण्याची गरज होती. असं सरकारचे म्हणणे आहे.

Tags: bjpmaharashtraपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

अजितदादांचा छगन भुजबळानां फोन आणि दिलगिरी ; नाराजी दूर होणार?

Next Post

दिल्लीत कोणाची सत्ता येणार? आप पिछाडीवर तर भाजप आघाडीवर?

Next Post
दिल्लीत कोणाची सत्ता येणार? आप पिछाडीवर तर भाजप आघाडीवर?

दिल्लीत कोणाची सत्ता येणार? आप पिछाडीवर तर भाजप आघाडीवर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!