• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेने दिलेला कौल आम्हाला मंजूर ; दिल्लीतील पराभवानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया!

Team Rajmudra by Team Rajmudra
February 8, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
दिल्लीत ‘आप ‘ला खिंडार : सात आमदारांचा पक्षाला रामराम
Spread the love

राजमुद्रा : राजधानी दिल्लीत गेली 27 वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने अखेर बाजी मारत आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. भाजपला 48 जागांवर विजय मिळाला आहे तर आप ला 22 जागावर समाधान मानावे लागले आहे.. या पराभवावर आता अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव मान्य करत जनतेने दिलेला कौल आम्हाला मंजूर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या परभवानंतर बोलताना अरविंद केजरीवाल असेही म्हणाले की, आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेले नाही.. लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण हे एक माध्यम आहे.. भलेही या निवडणुकीत आमचा पराभव झाला असेल मात्र आम्ही एक सक्षम विरोधा पक्ष म्हणून उभे राहू, तसेच समाजसेवा, जनतेच्या सुखदु:खात सहाभागी होई, वैयक्तिकक रित्या ज्याला ज्या गोष्टीची गरज असेल ती पुरवू. गेल्या दहा वर्षात आम्ही बरीच काम केली आहेत..लोकांनी मोठ्या आशेने त्यांना ( भाजप) बहुमत दिलं आहे, ते या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण करोत. असे त्यांनी म्हटले आहे..

दरम्यान दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी ईव्हीमेवरून संशय व्यक्त केला आहे.. काँग्रेस आणि आप जरी सोबत लढली तरी इव्हीएम सोबत भाजप असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.. एवढं चांगलं काम करणारा केजरीवाल यांच्यासारखा माणूस स्वतः पडतो यावरून ईव्हीएम चा जोरावर आम्ही काही करू शकतो हे भाजप दाखवते असेही त्यांनी म्हटले आहे..

दिल्लीत आमची सत्ता असताना आम्ही गेल्या 10 वर्षांत बरंच काम केलं. शिक्षण क्षेत्र, आरोग्य, पाणी, वीज यावर काम करून आम्ही लोकांना आराम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चरही आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही जनतेने दिलेला निर्णय मान्य करतो. असं स्पष्ट केजरीवाल म्हणाले.

Tags: bjpmaharashtra
Previous Post

शिवसेना-भाजप युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचें मोठे गौप्यस्फोट?

Next Post

ठाकरेंना धक्का : राजन साळवीसह दोन माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला?

Next Post
ठाकरेंना धक्क्यावर धक्के : राजन साळवीनंतर आता माजी नगरसेवकही भाजपच्या वाटेवर

ठाकरेंना धक्का : राजन साळवीसह दोन माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!