• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या “संविधान “विषयीच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
February 10, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या “संविधान “विषयीच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?
Spread the love

राजमुद्रा : राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी संविधानाविषयी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद पेटणार आहे.. नाशिक मधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीत महापुरुषांचे फोटो असल्याचा दावा करत संविधानाची मूळ प्रत पुन्हा छापावी, त्याला कोण विरोध करतो हे बघू असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

नाशिक मधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाची मूळ प्रत छापली पाहिजे बघू कोण विरोध करत असं त्यांनी म्हटले..बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं ते छापलं नाशिकच्या प्रेसमध्ये, इंग्लिशमध्ये होते त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्या संविधानामध्ये अनेक चित्रं होती, पण ती काढली. आता आपण परत आवाज उठवला पाहिजे. आपण भारत मातेचे पुत्र म्हणून ही मागणी केली पाहिजे,, असंही त्यांनी म्हटलेसार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार यावर्षी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे बोलत होते.. आता त्याच्या वक्तव्याने नवा वादाला तोंड फुटणार आहे..

पुढे बोलताना त्याने असेही म्हटले की नाशिक मधील असणाऱ्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांनीं भेट दिली होती.., याच शहरात कुसुमाग्रजांना भेटलो होतो. मी अन्न पुरवठा मंत्री होतो तेव्हा कुसुमाग्रजांना भेटलो होतो, त्यावेळी रेशन कार्डवर त्यांची कविता छापली होती..तसेच नाशिक शहर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. पण याच ठिकाणाहून सितेचं हरण झालं. आजही काही घरांमध्ये सीतेला वनवास भोगावा लागतो असंही त्यांनी म्हटले.

Tags: maharashtraराज्यपाल हरिभाऊ बागडें
Previous Post

” राज ” पुत्राला विधान परिषद? महायुतीतील मित्रवाद वाढणार?

Next Post

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात ; कॉपी टाळण्यासाठी बोर्डाचा कठोर निर्णय

Next Post
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात ; कॉपी टाळण्यासाठी बोर्डाचा कठोर निर्णय

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात ; कॉपी टाळण्यासाठी बोर्डाचा कठोर निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!