• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोकणात ठाकरे गटाला धक्का ; राजन साळवी आज “धनुष्यबाण” घेणार हाती!

Team Rajmudra by Team Rajmudra
February 13, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
कोकणात ठाकरे गटाला धक्का ; राजन साळवी आज “धनुष्यबाण” घेणार हाती!
Spread the love

राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, राजन साळवी नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.. अखेर आज राजन साळवी हे ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.. आज दुपारी तीन वाजता मोठ्या शक्ती प्रदर्शनासह साळवींचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे..

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे.. शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचा एक एक आमदार आपल्या गळाला लावला आहे.. दरम्यान आज दुपारी साळवी हे ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत साळवींवर टीका केली आहे. ते पराभवानंतरच भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते, चाचपणी सुरू होती असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खलबळ उडाली आहे..

राजन साळवे यांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.. याबाबत बोलताना ते म्हणाले, एकदा सत्तेची लालूच लागली, कॉन्ट्रॅक्टरशिपची लालूच लागली की भविष्याकरता त्यांना अशी दुर्बुद्धी सुचते, तसाच हा प्रकार आहे” असा टोला राऊत यांनी लगावला. दरम्यान आज ठाकरेंना ती जय महाराष्ट्र करून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती घेणार आहेत.. मोठ्या शक्ती प्रदर्शनानं त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे..

Tags: eknath shindemaharashtrashivsenauddhav thakre
Previous Post

शरद पवारांनी विश्वासात केलाय : विनायक राऊतांचा सणसणीत आरोप

Next Post

राज्य सरकारला GBS आजाराचे गांर्भीय नाही: नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next Post
केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया, आकर्षक बजेट केवळ गोलमाल: नाना पटोलेंचा हल्लाबोल

राज्य सरकारला GBS आजाराचे गांर्भीय नाही: नाना पटोलेंचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!