• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना. गुलाबराव पाटील यांचा आ. गिरीश महाजन यांच्यावर पलटवार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 31, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | संकट काळात मदत करणे ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. परंतु या कालावधीत आ गिरीश महाजन किती काळ जामनेर मध्ये थांबले? त्यांनी पूरग्रस्तांसाठी काय केले? असा उपरोधिक टोला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. जळगाव येथील शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केलेल्या वाहन चालक तथा कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सन्मान करून १६१ कोरोना योद्ध्यांना विमा संरक्षण कवच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आपल्यावर आरोप करणाऱ्यांनी आरोप करावेत, हे त्यांचे कामच आहे. आपण फक्त काम करीत राहणार.” याप्रसंगी त्यांनी शिवसैनिकांनी संकटकाळात केलेल्या कार्याचा गौरव केला.
‘मला कुठल्याही राजकारणात अडकायचे नाही. मी माणूस आहे. माणूस म्हणून माणसाची संकटात मदत केली पाहिजे.

पूरग्रस्तांच्या मदतीला आ. गिरीश महाजन धावून गेले, त्यांना मदत केली. ही चांगली बाब आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार करताना सांगितले की, ‘चांगल्या कामाचे कौतुक व्हावे परंतु त्यांनी सांगावे की कोरोना कालावधीत ते जामनेर मध्ये किती काळ होते?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Tags: bhajapgirish mahajangulabrao patiljalgaonshivsena
Previous Post

विवाहीतेवर अत्याचार पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

रावेरमध्ये माझी वसुंधरा अभियानाला प्रारंभ

Next Post

रावेरमध्ये माझी वसुंधरा अभियानाला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!