• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलियान प्रकरणातील ‘त्या’ मंत्र्याला आणि अनिल परब यांना नारायण राणे चा थेट इशारा….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 25, 2021
in Uncategorized, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन दिला त्यानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर जोरदार हल्ला चढवला आहे राणे पहाटेच्या सुमारास मुंबईत पोहोचले त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे देशात कालियान प्रकरणात नाव आलेल्या त्या मंत्र्याला आणि अनिल परब यांना नारायण राणे यांनी थेट इशारा दिलाय आता त्या मंत्राला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही असे सूचक विधान नारायण राणे यांनी केला आहे

अनिल परत अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला अरे काय सुरु आहे देशातल्या प्रमाणात मंत्री उपस्थित होता त्याचा छडा का लागत नाही पूजा चव्हाण प्रकरणात येथे झालं आता त्या मंदिराला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार लोकशाही मार्गाने जरा देणार यांनी दिशा चाली यांची हत्या केली ते आताच जाईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा सूचक इशारा देखील नारायण राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे त्याचाही आता पाठपुरावा सुरू होईल असे राणे यांनी सांगितले आहे काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहे फार सभ्य आहेत ना काहीच करत नाही ना आता जनतेला त्याची करामत कळू द्या अशा कडक शब्दात राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरू केला त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला ते वाक्य मी परत बोलणार नाही भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा प्राईम होतो काय पत्रकारिता आहे आम्ही पहिलेच नाही असेच नाही शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

Tags: bhajap vs shivsenabjp maharashatrachiplhun narayan ranemumbaiparivahan mantri anil parab
Previous Post

मनपा ला कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या संबंधितांवर कारवाई होईल का ?

Next Post

अनिल परब यांच्या त्या दबावामुळे राणेंवर कारवाई ? कोर्टात जाण्याचा इशारा…

Next Post

अनिल परब यांच्या त्या दबावामुळे राणेंवर कारवाई ? कोर्टात जाण्याचा इशारा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!