• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्ते दुरुस्तीला राष्ट्रवादीचा सोळा दिवसाचा अल्टिमेट ; अन्यथा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 30, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी महानगर च्या वतीने पास झालेल्या आंदोलनाचे चांगलेच पडसाद उमटले आहे. आयुक्त सतीश कुलकर्णी महापौर जयश्री महाजन यांनी पंधरा दिवसात शहराचे रस्ते दुरुस्तीला सुरुवात होईल असे आश्वासन दिले आहे, मात्र पंधरा दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यास महापालिकेला कुलूप लावण्यात येईल असा अल्टिमेट राष्ट्रवादी महानगर चे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

जळगाव शहरातील झालेल्या रस्त्यांची भीषण अवस्था तसेच पावसामुळे झालेले संपूर्ण चिखल यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक हे सगळ मुकाट्याने सहन करीत आहे मात्र महापालिका अद्याप पर्यंत रस्त्यांची समस्या सोडवायला तयार नाही, अथवा रस्त्यात पडलेले खड्डे देखील बुजवायला तयार नाही त्यामुळे आज राष्ट्रवादी महानगर च्या वतीने महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.

जळगाव शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेचे विकास कामे तसेच मलनिस्सारण योजनेची काम यामुळे ठिकाणी रस्ते खोदले जात आहे यामुळे संपूर्ण रस्त्यांवर खड्डे झाले आहेत मात्र हे खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. मनपा मध्ये तक्रार देऊन देखील कोणीच लक्ष देण्यास तयार नाही, त्यामुळे नागरिकांचा रोज किती वाढला आहे. हाच कळीचा मुद्दा करून आज राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा मनपावर काढण्यात आला.

राष्ट्रवादी महानगर च्या वतीने संपूर्ण महापालिका परिसर घोषणांनी दणाणून सोडला त्यावेळी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहराची झालेल्या अवस्थेवरून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली मात्र वेळीच आयुक्त कुलकर्णी हे महापालिकेच्या आवारात येत आंदोलकांचे निवेदन त्यांनी स्वीकारले एवढी आंदोलकांनी आश्वासन न देता लेखी आदेश द्यावे अशी देखील मागणी यावेळी केली मात्र महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या समजुती नंतर आंदोलकांना पंधरा दिवसात दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यासाठी टेंडर प्रक्रिया देखील राबविण्यात येत असल्याचे आयुक्तांकडून आहे.

Tags: abhishek patiljalgaon corporationjalgaon rashtrawadimaharashtra
Previous Post

भा.ज.पा.चे राज्यव्यापी घंटानाद व शंखनाद आंदोलन

Next Post

ईडी,सीडी वाले दोन्ही नेते एकत्र ; पालकमंत्री गुलाबरावांनी करून दाखवलं..

Next Post

ईडी,सीडी वाले दोन्ही नेते एकत्र ; पालकमंत्री गुलाबरावांनी करून दाखवलं..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!