• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार व्हायला सुरुवात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 14, 2021
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) अरबी समुद्रात ‘ताऊते’ या चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली असून तशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगावर वारे वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे. येत्या 24 तासात या वादळाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात किनारपट्टीच्या दिशेने हे वादळ पुढे सरकणार असल्याने कोकण व गोवा किनारपट्टी ला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली असून 15 आणि 16 मे ला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला गेला असून जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांना परत येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुढचे 24 तास हे या वादळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून पुढच्या 24 तासात त्याची दिशा कोणत्या बाजूला सरकेल हे सांगता येत नसल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचे रूपांतर या चक्रीवादळात झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याची तीव्रता अधिक वाढल्यास तशी 60 किलोमीटर वेगानेही वारे वाहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Tags: arbi samudrachakrivadalgoagujratkokanmaharashtrarajmudra
Previous Post

रमजान ईद निमित्त शिरखुमा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

चंद्रकांत पाटलांची अशोक चव्हाणांवर घणघणाती टीका

Next Post

चंद्रकांत पाटलांची अशोक चव्हाणांवर घणघणाती टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!