• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांनी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 6, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली आहे येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतल्या पक्ष कारला ते महत्त्वाची बैठक पार पाडण्यात येणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे त्यामुळे या बैठकीत निवडणुकीसंबंधी काय रणनीती आखली जाते उमेदवारांना कशा पद्धतीने न्याय दिला जातो यावर चर्चा होणार असल्याने राष्ट्रवादीचे सर्व पक्षश्रेष्ठी नेते पदाधिकारी लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केलेले आहे.

पुढच्या महिन्यात राज्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत पाच महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना व विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे राज्य जरी महा विकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरील निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष होण्याची शक्यता आहे. काही उमेदवार विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत अशा नेत्यांवर काही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे 8 सप्टेंबरला निवडणुका आणि त्या संबंधित चर्चा पार पडणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले आहे.

गेल्या महिन्यात देखील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांचे खाते अंतर्गत असलेल्या विषयांवर शरद पवार यांनी चर्चा केलेली आहे मात्र मंगळवारी अर्थात 31 ऑगस्टला ही बैठक पार पडले आहे. महा विकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या नोटिसा भाजपचे नुकतीच झालेली जन आशीर्वाद यात्रा या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती मिळाल्याचे समजते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ,मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री राजेश टोपे ,मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व सोडा मंत्र्यांचा समावेश होता.

Tags: mumbai pune rashtrawadi prabhut umedvarshrad pawar
Previous Post

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

Next Post

सावधान ; जळगाव जिल्ह्यातील या धरणातून ; सायंकाळपर्यंत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार…

Next Post

सावधान ; जळगाव जिल्ह्यातील या धरणातून ; सायंकाळपर्यंत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!