• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील आपत्तीग्रस्ताना १७६ कोटी ९७ लाखाचा निधी मिळणार -ना.गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 16, 2021
in कृषी, जळगाव, राजकीय
0
जिल्ह्यातील आपत्तीग्रस्ताना १७६ कोटी ९७ लाखाचा निधी मिळणार -ना.गुलाबराव पाटील
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा – जिल्ह्यातील यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी वादळी वारे व पूर परिस्थिती मुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी सह घर पडझळ, पशु हानी , गोठे , झोपड्या, कपडे, भांडी,आदि साठीचे ७४ कोटी ८८ लाख तर २०१७ पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गरपिठीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी प्रलंबित असणा-या १०२ कोटी ९ लाख रुपयांच्या मदत निधीचा मुद्दा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला . जळगाव जिल्ह्यास या निधीचे ताटळीने वितरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले असल्याने आता जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्याना १७८ कोटी रुपयांचा मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . लवकरच हे अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .

याबाबत माहिती अशी कि २०२१ मध्ये झालेला अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ कोटी ३४ लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून ६७ कोटी ५७ लाख रुपयाचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. तर यंदाच झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी सह घर पडझड आदि साठीचे ७ कोटी ३१ लाख रुपयांची मदत बाकी आहे.
यासोबत २०१७ च्या खरीप हंगामा पासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिठी मुळे झालेल्या नुकसानीच्या हानीचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यात २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावरील बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली असून ११ कोटी ७० लाख रुपयांची मदत बाकी आहे. २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळाबाबत ४०२ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून ५० कोटी ७३ लाख रुपयांची मदत अद्याप बाकी आहे ऑक्टोबर नोहेंबर २०१९ मध्ये आलेल्या महाचक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा विचार केला असता ४७९ कोटी ९३ लाख रुपयांची मदत शेतकर्यांना मिळाली असून अद्यापही ४ कोटी ३३ लाख रुपयांची मदत बाकी आहे.जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी मुळे ११ कोटी ९४ लाख रुपयांची मदत मिळाली असून ३५ कोटी ३१ लाख रुपयांची मदत अजून बाकी आहे.

अशाप्रकारे यंदाचे ७४ कोटी ८८ लाख आणि २०१७ ते २०२० च्या दरम्यान नुकसानीचे १०२ कोटी ९ लाख रुपये असे एकूण १७६ कोटी ९७ लाख रुपयांच्या मदतीचा मुद्दा ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडला. शेतकर्याची अतिवृष्टी मुळे मोठी हानी झाली असल्याने हा मदत निधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करून देखील तो मिळाला नसल्यामुळे ना. पाटील यांनी लक्ष वेधले . यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह मंत्री मंडळाने आजची बिकट परिस्थिती लक्षात गेऊन जळगाव जिल्ह्यात हा मदत निधी तातळीने प्रधान करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी गुलाबराव पाटील आणि जिल्हा अधिकारी अभिजित राउत यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे .

Tags: jalgaonmaharashtra bjpshetkari anudan
Previous Post

भारत विकास परिषद तर्फे १७ रोजी साहित्याचे लोकार्पण …

Next Post

भाजपा नेते आ.गिरीश महाजन यांच्या समोर स्वकीयांचेच मोठे आव्हान ….

Next Post
भाजपा नेते आ.गिरीश महाजन यांच्या समोर स्वकीयांचेच मोठे आव्हान ….

भाजपा नेते आ.गिरीश महाजन यांच्या समोर स्वकीयांचेच मोठे आव्हान ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!