• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राऊतांच विधान; सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत, मात्र नंतर घुमजाव ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in महाराष्ट्र
0
राऊतांच विधान; सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत, मात्र नंतर घुमजाव ..
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा ।  शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या पुणे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत बोलताना चिमटे काढले आहे,  पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री दिल्ली जाण्याची भाषा केली आहे. संजय राऊत चिंचवड येथील जाहीर सभेत  जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं होतं. यामुळे थेट अजित पवारांच्या होम पिच्च वर जाऊन राष्ट्रवादी ला डिचवण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला  मात्र सायंकाळी वडगाव शेरी येथील भाषणात संजय राऊत बाजू सावरत मुख्यमंत्री शासकीय कामासाठी दिल्लीत गेले असल्याची बाजू शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावरली आहे.

नेमकी काय बाजू सावरली ? 

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने लोक देव पाण्यात घालून बसले आहेत, ते मुंबईत परत आले आहेत. अमित शहांनाही भेटले. त्यांची कोणतीही वैयक्तिक चर्चा झाली नाही. ज्या शासकीय कामासाठी गेले होते तेवढेच काम करून परतले. पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील, असे राऊत यावेळी म्हणाले. अजित पवार आपलेच आहेत, एकत्र काम कराचंय. अजित दादांनी शिवसैनिकांना समजून घ्यावं. अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आपण रीतसर बोलणी करू. मोठ्या पवार साहेबांना देखील बोलू. सन्मानीय आघाडी झाली तर उत्तमच आहे नाहीतर आपण आहोतच एकला चलो रे, असे बोलत राऊत यांनी संध्याकाळच्या सभेत मवाळ भूमिका घेतल्याने राजकीय कार्यकर्ते देखील आवक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Tags: ajit pawarsanjay rautshivsenashivsena rashtrwadi
Previous Post

बावनकुळें यांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

Next Post

भाजपने अखेर राज्यसभा निवडणुकीमधून “या’ कारणामुळे घेतली माघार..

Next Post
भाजपने अखेर राज्यसभा निवडणुकीमधून “या’ कारणामुळे घेतली माघार..

भाजपने अखेर राज्यसभा निवडणुकीमधून "या' कारणामुळे घेतली माघार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!