• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपने अखेर राज्यसभा निवडणुकीमधून “या’ कारणामुळे घेतली माघार..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपने अखेर राज्यसभा निवडणुकीमधून “या’ कारणामुळे घेतली माघार..
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । महाराष्ट्रातील पोट निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणूकीत परंपरागत भाजपने शब्द पाळत राज्यसभा निवडणुकीमधून मगर घेतली आहे,  काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांना आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी भाजप कडून सांगण्यात आले आहे.  त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.  कॉग्रेस नेत्यांची व  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी नंतर हि महत्वपूर्ण घडामोड घडली आहे.

 

गेल्या दोन दिवसापूर्वी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावरून फडणवीस यांनी पक्ष श्रेष्टीशी चर्चा करून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

Tags: bjp maharashtracongres bjpmaharashtra rajysbhamp rajiv satavmumbai
Previous Post

राऊतांच विधान; सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत, मात्र नंतर घुमजाव ..

Next Post

राष्ट्रवादीच्या या आमदाराला मंत्री पद मिळाले नाही ; थेट प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात दांडी

Next Post
राष्ट्रवादीच्या या आमदाराला मंत्री पद मिळाले नाही ; थेट प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात दांडी

राष्ट्रवादीच्या या आमदाराला मंत्री पद मिळाले नाही ; थेट प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात दांडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!