• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमृत योजनेचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in Uncategorized, जळगाव
0
अमृत योजनेचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार….
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील अमृत योजनेचे  काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे. दोन महिन्यात काम पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी बैठकीत दिली.

कुलकर्णी यांनी सांगितले, की शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुमिगत गटारी ही कामे हाती घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम ८२ टक्के झाले. पाणीपुरवठा योजनेत ६ पाण्याच्या टाक्या ५८६ किलोमिटरची पाईपलाईनचे काम आहे. तीन पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या. तीन टाक्या व जलवाहिनीचे काम आगामी दोन महिन्यात पूर्ण होईल. भुमिगत गटारीचे काम ६० टक्के झाले आहे. आता नाल्यांवरील कामे बाकी आहेत. त्यावर खासदार पाटील यांनी तुम्ही दोन महिन्यात काम पूर्ण होइल असे सांगताहेत ते पूर्ण होणे गरजेचे आहे किती वेळ नागरिकांच्या अनेक प्रश्‍नांना आम्ही उत्तरे देणार, दोन महिन्यात काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहेत. ते डिसेंबर अखेर पूर्ण होईल. पावसामुळे काम संथगतीने झाल्याची सांगण्यात आले. सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर आता कामाचा वेग वाढविण्यात येणार असून डिसेंबरपर्यत काम पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

Previous Post

पोटनिवडणुकीत सत्‍ता कायम राखण्यात शिवसेना, काँग्रेसला यश

Next Post

धरती देवरेंचा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय

Next Post
धरती देवरेंचा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय

धरती देवरेंचा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!