• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१४ व्या वित्त आयोगाचा निधी गेला कुठे ? ;टाकळी खु.ग्रामस्थांचा सवाल..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

चौकशीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

जामनेर राजमुद्रा न्यूज | तालुक्यातील टाकळी खु.ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधुन कोणतेच काम झाले नसुन या निधीच्या रक्कमेचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असुन.याची.चौकशी करण्यात यावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. मौजे टाकळी खु.ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या मार्फत किती निधी आला व तो निधी कसा खर्च केला.१४ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या निधीतुन गावात कोणतेच कामे झालेले नसुन आजपर्यंत ग्रामसुध्दा घेण्यात आलेली नाही. स्मशानभुमीचे काम अपुर्ण अवस्थेत असुन त्या कामाची पुर्ण रक्कम काढण्यात आली आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सन २०१९-२० मध्ये शेताजवळील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम केलेले दाखवुन शासनाची व गावाची फसवणूक सरपंच व ग्रामसेवक यांनी संगमताने रक्कमेचा अपहार केला आहे.सदर काम फक्त कागदावरच दाखवले आहे.या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा आम्ही ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनातुन देण्यात आला आहे. विजय चौरे,जितेंद्र माळी,अमोल महाजन,प्रकाश महाजन,संभाजी बावस्कर, धनराज माळी, मनोज नेरकर, राजेंद्र महाजन, किशोर माळी यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहे.

Tags: bhrashtacharjamner 14 va vitt aayogtaklhi khu jamner
Previous Post

शेतकऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Next Post

जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!