• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठातील प्रयंबित गैरव्यवहार प्रकरणांची चौकशीची राज्यपालांकडे मागणी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2021
in जळगाव
0
विद्यापीठातील प्रयंबित गैरव्यवहार प्रकरणांची चौकशीची राज्यपालांकडे मागणी….
Spread the love

जळगाव राजमृद्रा दर्पण ‌। जळगाव येथील कवियित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अनेक दिवसांपासून गैरव्यवहार आणि इतर प्रकरणे पडून आहे. यांची चौकशी होउन संमधितांवर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे ॲड कुणाल पवार, भूषन भदाणे, गणेश निबांळकर, गौरव वाणी, चेतन चौधरी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत राज्यपालाना पाठविलेल्या निवेदणात राष्ट्रवादी विदयार्थ्यी काँग्रेसने म्हटले आहे की, यासंदर्भात वेळोवेळी तक्रार अर्ज दिले आहे. परंतू काही लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगन मताने विद्यापीठात गैर व्यवहार करीत आहे. त्यामुळे विदयापीठाची बदणामी होत आहे. तसेच विदयापीठात कर्मचाऱ्यांचे गणवेश, साफ साफाई, ठेके,रद्दी यासाठी निविदा न काढता फायद्यासाठी करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या निधी भत्ते, कपडे आणि सूट आणि दिले जाणरे वेतन आदी कोट्यवधी रूपयांचे संगम मत करून अडकवून ठेवण्यात आले आहे.विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांची ओळख पाहून नियम बाह्य प्राध्यापक भरती व गुणवंता नसतांना दिलेली भरती या प्रकरणांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच विद्यापीठात कायम स्वरुपी नेमणूक करण्यासाठी केलेली कर्तव्यात कसूर तसेच विद्यापीठ परिसरात प्राध्यापक भटकर यांनी विद्यार्थ्यांसोबत केलेले संभाषण आदी प्रकरणांची चौकशी देखील झाली नाही. तरी शासनाने या सर्व प्रकराणांची आणि गैर व्यवहारांची सखोल चौकशी करून संधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राज्यपालांना करण्यात आली आहे.

Previous Post

आयकर विभागाला सापडले नोटांचे मोठे गभाळ….

Next Post

आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र – जयंत पाटील यांचा आरोप

Next Post
आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र – जयंत पाटील यांचा आरोप

आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र - जयंत पाटील यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!