• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 21, 2021
in जळगाव
0
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण ।  प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2020-21 अंतर्गत अंबिया बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी,डाळिंब,मोसंबी या फळपिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता.  या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मा. सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत दिनांक – 07 ऑक्टोबर 2021 रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीमार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील 12847 पात्र विमाधारक शेतकऱ्यांना रु. 28,03,62,346/- ( अठ्ठावीस कोटी तीन लाख बासष्ट हजार तीनशे शेहचाळीस रुपये मात्र) रक्कम मंजूर झालेली असून लवकरच सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा असून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्याला यश आले आहे.

भडगाव 51 शेतकरी रू.5,09,924/-, चाळीसगाव12 शेतकरी रू.4,42,395/-, धरणगाव 34 शेतकरी रू.5,78,685/-,एरंडोल 5 शेतकरी .1,02,242/-, जळगाव  3411 शेतकरी रू.6,96,34,431/-, पाचोरा 245 शेतकरी रू.58,21,761/-, पारोळा 2 शेतकरी रू.5700/-, रावेर 2969शेतकरी .6,08,27,512/-, मुक्ताईनगर 1633 शेतकरी रू.4,54,86,945/-, जामनेर  44 शेतकरी रू.10,45,372/-, चोपडा 1364 शेतकरी रू.2,77,59,165/, भुसावळ 18 शेतकरी रू.3,90,225/-, बोदवड 18 शेतकरी रु.2,61,900/-, यावल 3041 शेतकरी रू.6,74,96,089/- अशी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याबाबत सात्यत्याने पाठपुरावा करीत अनेकदा दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश वजा विनंती केली होती. ही मागणी लावून धरल्याने अखेर विम्याची मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा आहे.गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना ही मदत मिळाल्याने शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीत नुकसान भरपाई मंजूर झाल्याने दिलासा मिळणार आहे. मदत मंजुरीसाठी  खासदार उन्मेशदादा पाटील यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. यामुळे मदतीला मंजुरी  मिळाल्याबद्दल नुकसानधारक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

आमदार रोहित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर

Next Post

कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार ‘सानुग्रह अनुदान’

Next Post
कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार ‘सानुग्रह अनुदान’

कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार 'सानुग्रह अनुदान'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!