• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या कारणे…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in Uncategorized
0
आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या कारणे…
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १०% वाढ झालेली आहे. २०२० मध्ये देशात एकूण १,५३,०५२ आत्महत्या झाल्या. आत्महत्येचे प्रमाण ८.७% ने वाढले आहे.

३,०२५ आत्महत्यांसह दिल्लीचे ५३ शहरांमध्ये प्रथम स्थान आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये २,४३०, बेंगळुरू (२,१९६) आणि मुंबई (१,२८२) आत्महत्या झाल्या. या चार शहरांमध्ये मिळून एकूण ५३ शहरांमधील एकूण प्रकरणांपैकी ३७.४% प्रकरणे आढळून आली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चेन्नईने किंचित घट दर्शविली तर दिल्लीत २४.८%, बेंगळुरू ५.५% आणि मुंबईने ४.३% वाढ नोंदवली आहे.

गतवर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मजुरी मिळवणारे, त्यानंतर स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती (पुरुष) आणि गृहिणींचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण १,०८,५३२ पुरुषांनी आपले जीवन संपवले, सर्वाधिक रोजंदारीवर काम करणारे (३३,१६४) त्यानंतर स्वयंरोजगार (१५,९९०) आणि बेरोजगार व्यक्ती (१२,८९३) असल्याचं एन सी आर बी अहवालात नमूद करण्यात आहे.

 

 

 

 

 

Previous Post

मुलगी वंदिता अमेरिकेहून परतल्यावर त्यांच्यावर केले जातील अंत्यसंस्कार…..

Next Post

‘आयुष’ असोसिएशनतर्फे जळगाव येथे उद्या खान्देश गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Next Post
‘आयुष’ असोसिएशनतर्फे जळगाव येथे उद्या खान्देश गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

'आयुष' असोसिएशनतर्फे जळगाव येथे उद्या खान्देश गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!