• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहरुख खान आणि गौरी यांची मन्नत पूर्ण झाली; 27 दिवसांनंतर अखेर तुरुंगाबाहेर आला आर्यन…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in Uncategorized
0
शाहरुख खान आणि गौरी यांची मन्नत पूर्ण झाली;  27 दिवसांनंतर अखेर तुरुंगाबाहेर आला आर्यन…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे. मुलाला नेण्यासाठी स्वतः शाहरुख खान तुरुंगाबाहेर हजर होता. आर्यनला नेण्यासाठी मन्नतहून तीन एसयूव्ही गाड्या तुरुंगाकडे रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका कारमध्ये स्वतः शाहरुख होता. पूर्वी वृत्त होते की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यन थेट मन्नत या त्याच्या घरी न जाता वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये जाईल. पण आता शाहरुख आर्यनसह थेट मन्नतकडे रवाना झाल्याचे समजते. शाहरुख खानसह त्याचा अंगरक्षक रवी सिंग त्याला घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता.

आर्थर रोड जेलची जामीन पेटी आज पहाटे 5.30 वाजता उघडण्यात आली, त्यानंतर आर्यनच्या जामिनाची कागदपत्रे तुरुंगात पोहोचली. सकाळी आर्यनच्या सुटकेची सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली. दरम्यान शाहरुखने आर्यनसाठी तीन एसयूव्ही गाड्यादेखील पाठवल्या. कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले की, आर्यनच्या सुटकेचे आदेश प्राप्त झाले असून त्याची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटला घेण्यासाठी त्याचे वडील अस्लम मर्चंटही आर्थर रोड जेलबाहेर पोहोचले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्याचा जामीन आदेश कारागृहाच्या जामीन पेटीत पोहोचला होता, मात्र सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तो तुरुंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. वकील सतीश मानशिंदे हे स्वत: सत्र न्यायालयातून जामिनाची कागदपत्रे घेऊन आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले होते, मात्र त्यांना पोहोचण्यास उशीर झाला. यापूर्वी अभिनेत्री जुही चावलाने सत्र न्यायालयात पोहोचल्यानंतर आर्यनच्या जामीनपत्रावर स्वाक्षरी केली होती.

जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागली. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत तुरुंगातून बाहेर येऊ शकतो.

 

Tags: aaryan khanShahrukh khan
Previous Post

औरंगाबाद येथे ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचा मेळावा

Next Post

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! ‘गरीब शेतकरी सभासदांची त्यांची जिरवू नका’ – खा. उदयनराजे भोसले

Next Post
सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! ‘गरीब शेतकरी सभासदांची त्यांची जिरवू नका’ – खा. उदयनराजे भोसले

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! ‘गरीब शेतकरी सभासदांची त्यांची जिरवू नका’ - खा. उदयनराजे भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!